1) पेपर नोट Print करण्यासाठी सरकारला 2021 वर्षी 5 हजार करोड रुपयांचा खर्च आला होता, तो डिजिटल रूपी मुळे वाचू शकतो.
2) डिजिटल नोट फाटू शकत नाही, चोरी होऊ शकत नाही आणि duplicate ही होऊ शकत नाही.
3) सरकार कडून सब्सिडि योग्यरित्या जनतेला देण्यासाठी होऊ शकतो, कारण ही technology based आहे
त्यामुळे त्यात restriction लाऊन, ती ज्यासाठी दिली आहे त्याचसाठी वापरली जाऊ शकते.
उदा: जर एखादी सब्सिडि एक विदयार्थीला पुस्तके विकत घेण्यासाठी दिली असेल
तर तो त्या डिजिटल नोट द्वारे फक्त पुस्तकच घेऊ शकेल दुसर काही नाही
कारण तस करन technology द्वारे शक्य आहे आणि हे सगळ RBI च्या अंतर्गत NPCI द्वारे manage केल जात.
NPCI means National Payment Corporation of India, UPI सुद्धा ह्याच्या अंतर्गत येत.
Mobile चोरीला गेला तर किंव्हा hack झाला तर काय ?
ह्या सगळ्यावर RBI काम करत आहे आणि ह्याची RBI द्वारे निश्चितपणे काळजी घेतली जाईल.
इंटरनेट नसेल तर काय ?